Posts

Showing posts from March, 2025

वैजापूर येथे,दि. 03 एप्रिल 2025 रोजी भव्य कुस्त्यांचा महासंग्राम.।

Image
वैजापूर येथे,भव्य कुस्त्यांचा महासंग्राम.। नाशिक प्रतिनिधी :-डॉ. शेरूभाई मोमीन, येवला, मुख्य संपादक शांताराम झाल्टे जामनेर  वैजापूर नगरीचे प्रसिद्ध उद्योगपती, मा. नगराध्यक्ष, तथा, वैजापूर मर्चंटस को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन, आदर्श समाजभूषण, मा. श्री. बाळासाहेब ( रविंद्र ) बंशीलालजी संचेती, यांच्या, जन्मदिनाच्या,निमित्ताने, मुख्यआकर्षण, ज्येष्ठ अभिनेता विंदू दारा सिंग, देवा थापा पैलवान, बाबा फकीर पैलवान, यांच्या प्रमुख उपस्थितीत, भव्य जंगी विराट कुस्त्यांचा महासंग्राम,  गुरूवार दि. 03 एप्रिल 2025, रोजी सायं. 04:00 वा.कार्यक्रमाचे ठिकाण :- जि. प. मुलांची प्रशाळा, मैदान, वैजापूर, जि.छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) लोकप्रसिद्ध नामवंत अनेक शेकडो पैलवानांच्या उपस्थितीत होणार आहेत, भव्य विराट कुस्त्यांचा महासंग्राम बघण्याकरिता, व कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन, आयोजक :-  उद्योगपती,आदर्श समाजभूषण,मा.श्री.बाळासाहेब संचेती, सर्व हितचिंतक, मित्रपरिवार व. अभिष्टचिंतन सत्कार सोहळा समिती, वैजापूर शहर व. तालुका य...

सिंचनाला शाश्वत पर्याय शेततळे हा उत्तम उपाय–मंत्री गिरीश महाजन

Image
सिंचनाला शाश्वत पर्याय शेततळे हा उत्तम उपाय–मंत्री गिरीश महाजन  मुख्य संपादक/शांताराम झाल्टे जामनेर  जामनेर तालुक्यातील शेतीला शाश्वत सिंचनाचा आधार मिळावा आणि शेती उत्पादनात वाढ व्हावी, या दृष्टीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने तालुक्यात भव्य शेततळे प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांचा भव्य मेळावा गोंडखेल येथील सुंदराई फार्म, माजी सरपंच आप्पा राजपूत यांच्या शेतात संपन्न झाला.वाघुर उपसा सिंचन योजना क्रमांक १ व २ अंतर्गत जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेततळ्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाचा लाभ मिळावा, हेच सरकारचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर तालुका जलसंधारणात महाराष्ट्रात आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात 28 गावांमध्ये 2020 शेततळ्यांचे बांधकाम करण्याचे नियोजन असून, या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी सतत पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे आणि सिं...